Subscribe Us

अकोला जिल्हा गोर सेने कडुन निवेदन


 प्रेस नोट.......

     प्रति 

          संपादक वार्ताहार 

          सप्रेम नमस्कार🙏🏼🌹    


उपरोक्त बातमी    आपण आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात, प्रिंट मीडिया, वेब मीडिया, इले्ट्रोनिक मीडिया मध्ये बातमी प्रकाशित करण्यात यावे ही विनंती.        


      *मुंबई विमानतळास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते मा. वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्या बाबत.*

           आज अधिकृत गोर सेना च्या वतीने जिल्हाधिकारी ..........अकोला......... यांच्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. 

           नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे सलग साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले मा.वसंतराव नाईक यांचे नांव देण्यात यावे. मा. वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत कठोर निर्णय घेऊन नवी मुंबई हे शहर वसविले आहे. शहरामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा म्हणून औद्योगिक विकास महामंडळाला भरघोस निधी देवून विकास कामाला गती दिली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून भविष्यात हे शहर देशाचे केंद्रबिंदू होणार या दृष्टीने मुंबईचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले. जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे शहर बनवण्यामध्ये मा. वसंतराव नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. शिवाय हरीत क्रांतीचे स्वप्न पाहताना शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी व वीज मुबलक प्रमाणात मिळावी म्हणून जायकवाडी, उजनी,अप्पर वैनगंगा व पेंच इत्यादी पाण्याचे प्रकल्प व कोराडी, पारस, परळी, खापरखेडा, पोफळी व भुसावळ असे विद्युत प्रकल्प उभारले.महाराष्ट्रात हरित क्रांती करून महाराष्ट्राला देशात एक नंबर वर आणले. हे महाराष्ट्र कधीच विसरु शकत नाही. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरितक्रांतीचे प्रणेते सलग साडे अकरा वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहून महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळून देशात महाराष्ट्र राज्याचा गौरव करणाऱ्या महामानवाचे नाव नवी मुंबई विमानतळाला शोभेल व तमाम महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजुरांचे व सामान्य जनतेचे स्वप्न साकार होईल. म्हणून नवी मुंबई विमानतळाला मा.वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी  मागणी गोर सेना कडून केली आहे.अन्यथा  गोर सेनेच्या वतीने येणाऱ्या काळात वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण,


उपरोक्त बातमी    आपण आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात, प्रिंट मीडिया, वेब मीडिया, इले्ट्रोनिक मीडिया मध्ये बातमी प्रकाशित करण्यात यावे ही विनंती.        


      *मुंबई विमानतळास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते मा. वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्या बाबत.*

आज अधिकृत गोर सेना च्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. 

           नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे सलग साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले मा.वसंतराव नाईक यांचे नांव देण्यात यावे. मा. वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत कठोर निर्णय घेऊन नवी मुंबई हे शहर वसविले आहे. शहरामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा म्हणून औद्योगिक विकास महामंडळाला भरघोस निधी देवून विकास कामाला गती दिली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून भविष्यात हे शहर देशाचे केंद्रबिंदू होणार या दृष्टीने मुंबईचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले. जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे शहर बनवण्यामध्ये मा. वसंतराव नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. शिवाय हरीत क्रांतीचे स्वप्न पाहताना शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी व वीज मुबलक प्रमाणात मिळावी म्हणून जायकवाडी, उजनी,अप्पर वैनगंगा व पेंच इत्यादी पाण्याचे प्रकल्प व कोराडी, पारस, परळी, खापरखेडा, पोफळी व भुसावळ असे विद्युत प्रकल्प उभारले.महाराष्ट्रात हरित क्रांती करून महाराष्ट्राला देशात एक नंबर वर आणले. हे महाराष्ट्र कधीच विसरु शकत नाही. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरितक्रांतीचे प्रणेते सलग साडे अकरा वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहून महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळून देशात महाराष्ट्र राज्याचा गौरव करणाऱ्या महामानवाचे नाव नवी मुंबई विमानतळाला शोभेल व तमाम महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजुरांचे व सामान्य जनतेचे स्वप्न साकार होईल. म्हणून नवी मुंबई विमानतळाला मा.वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी  मागणी गोर सेना कडून केली आहे.अन्यथा  गोर सेनेच्या वतीने येणाऱ्या काळात वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा अध्यक्ष .गोरसिंग राठोड ,  यांच्या कडून करण्यात आली आहे  

रामेश्वर राठोड, परमेश्वर राठोड ,विजय जाधव ,अरविंद राठोड, भास्कर वानखडे ,डिगंबर चक्रनारायण ,अर्जुन जाधव ,सतीश राठोड ,दीपक जाधव ,सुनील राठोड ,सुनील जाधव ,गजानन राठोड ,सीताराम पवार, मधूकर पवार ,विजय खंडारे ,उमेश राठोड ,सचिन किशोर राठोड  ,पप्पू राठोड ,सुरेश राठोड ,विजय इंगळे, उमेश राठोड ,गणेश राठोड  ,आलसिंग राठोड हे पदाधिकारी   जिल्हाधिकारी यांना निवेदन देते वेळी पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments