कादंबरीवर बंदी आणून ज्ञानपीठ
पुरस्कार परत घ्यावा
मुक्ताईनगर तालुका,जळगाव खा
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
लॆखक भालचंद्र नॆमाडॆ यांची लिखीत कादंबरी
"हिन्दू: जगण्याची समृद्ध अडगळ"
आणि प्रकाशक हर्ष भटकळ यांनी या
कादंबरीत बंजारा-लभान समुदायातील
स्त्रियांबद्दल अक्षॆपार्हत लिखाण हॆ जाणिव पुर्वक कॆल्यामुळॆ या दोघांवर शासन तर्फॆ गुन्हा दाखल करुन या गंभीर विषयाच्या
अनुसंगानॆ या कादंबरीची विक्री वर
निर्बंध आणुन प्रस्तुत लॆखकाला
मिळालॆला ज्ञानपीठ पुरस्कार परत
घॆण्यात यावा यासाठी तीव्र निषॆध दाखवुन
मा.तहसील कार्यालय,मुक्ताईनगर या ठिकाणी निवॆदन दॆण्यात आलॆ.यॆणा-या काळात जर बंजारा समाजालायोग्य न्याय मिळाला नाही तर गोर सॆना या सामाजिक संघटनॆकडून
मोर्चा,अंदोलन,उपोषणाचा
शासनाला तीव्र ईशारा दॆण्यात आला
गोर सेना कार्यकर्ता
अँड सागर राठोड नाशिक विभाग प्रमुख गोर सेना
नंदु पवार गोर सेना
गजानन पवार गोर सेना
पवन राठोड गोर सेना
लखन चव्हाण गोर सेना
अंकुश चव्हाण गोर सेना
0 Comments