Subscribe Us

गाेर चिंतन एक आव्हान


 

गाेर  चिंतन एक आव्हान

--------------------------------------

आज जर आपण बघीतलं तर समाजाच्या साेशल मिडीया वर वेगवेगळ्या प्रतिक्रिया काही आपले जवळचे साेबती भाई लिखित पाेस्ट व्दारे प्रतिक्रिया देताना दिसतात.,

        परंतु वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, धर्मांधतेच्या गूलामीतून सत्ता,संपती,शिक्षा,व्यवसाय हे पाहून,हजारो साल वंचीत राहीलेला समाज स्वतंत्र भारतात कूठेतरी पोटासाठी भाकरी शोधत फिरतो आहे.,

आपल्या समाजातील गोरगरीब दरिद्री आणि अशिक्षित असलेला वर्ग भोळेपणात अडकलेला समाज,आज कर्मकांडात, धर्मांधतेत,पुजापाठ,अंधश्रद्धेत फक्त अटकलेला नाही तर, बाह्य समाजाची धार्मिकबळजबरी, धार्मिकदादागीरी,सांस्कृतिक भ्रष्टाचार, सांस्कृतिक आक्रमण, दिवसेंदिवस वाढतच आहे., 

      *"याला समाजात आणणारे, खतपानी घालणारे, याच प्रमोशन करणारे समाजातीलच प्रतिष्ठीत हरामखोर,संस्कृतीच्या नावाखाली दलाली करणारे,धाटीविकणारे सुशिक्षित लोकांचा नवा वर्ग समाजात निर्माण होत चालला आहे.,"* 

*"यांना वेळीच आवर घातले नाही तर आपण कल्पना ही करू शकनार नाही की,गाेरबंजारा समाजात भविष्यात कोणता धोका आणि नुकसान पुढच्या पीडीवर हाेईल.,"*

आपल्यातील संस्कृतीविकणारे, धाटीविकणारे लोकांच्या सहमतीने सहकार्यांने आणि गूलामीने अशिक्षित भोळेभाबडे  तांडापाडयातील लोकांनी पोटापाण्यासाठी किंवा अजाणतेपणाने, प्रबोधनाची कमतरता, अवेरनेसची कमतरता या मूळे धर्मांधतेत गेले असेल तरी यात त्यांचा काही दोष नाही.,

*"कारण त्यांना आजही कळू नाही दिले की,तुमची स्वताहाची एक स्वायत्त, प्रगल्भ, वैचारिकता, संस्कृतिक, वहीवाट, जीवन जगण्याची पद्धती,धाटीस्वरूपात आहे.,"*

तुम्हाला याच मनुवादीने ईतर बहूजनाप्रमाणे शिक्षा, सता, संपती,व्यवसाय या पासून हजारो साल वंचीत ठेवल.,एका प्रकारे तुम्ही गूलामीत होता.,आणि आज सुध्दा जर ही बाब तुम्हाला मान्य नसेल,कळत नसेल, कुणी सांगत नसेल तर तूम्ही त्यांचेच सुसिक्षित सुधारीत गुलाम आहात., 

*"कारण आज जर बघीतलं तर जाे ताे शाेसल मिडीयाच्या माध्यमातून आपले विचार प्रगट करीत आहे., परंतु ज्यानी आजपर्यंत धाटी, गाेरकुळीच्या नावावर राजकारण केलं ते समाजसेवक आज का चुप बसले आहे.,कारण की हे समाजसेवक नाही तर हे समाजविघातक आहे., हे पैसे घेऊन, दलाली करुन चुप बसले आहे., यांचे ताेंड पैश्याने बंद केले आहे., हे समाजविघातक समाजासाठी साहित्यिक, वैचारिक, गाेरकुळीची चळवळ चालवत नसुन दलालांचा गाेरख धंदा चालवित आहे.,"* 

म्हणून मी माझ्या भाेळया गाेरबंजारा समाजाला विनंती करताे की, कुणाच्याही अामीषाला बळी पडु नका., कारण बाैध्द धम्मवाले,ख्रिश्चन मिशनरीवाले हे तुमच्या मजबुरीचा फायदा घेऊन तुम्हाला दुसऱ्या धर्माच्या वाटेवर नेऊ शकतात.,म्हणुन बंधुनाे आपली धाटी, पेहराव, संस्कृती, बाेलीभाषा, सन, उत्सव,आपले थाेर पुरुष, त्याचे विचार जिवंत ठेवा., आणि आपला समाज विसरू नका ही आग्रहाची विनंती🙏

*"सर्वात शेवटी एकच विनंती करताे की या मनुवादीच्या,धम्मवाल्याचा आणि ख्रिश्चन मिशनरी वाल्याचा आमिषाच्या बळी पडु नका!"*

       धन्यवाद🙏🙏

                 जै सेवालाल🙏

----------------------------------------

श्रीकांत राठोड नागपुर

माे.नंबर 9850985592


Post a Comment

0 Comments